मरावे परी कार्य रूपे उरावे ही एक म्हण आहे. या म्हणीमधून अनेकांंना त्यांच्या जीवनाचा योग्य प्रकारे अर्थ समजला आहे. जीवनामध्ये आपण मृत झाल्यानंतर आपले फक्त कार्य हे उरत असते. आपले कार्य जर जीवनामध्ये चांगले असेल तर ते समाजामधील असंख्य लोक हे आपल्या एका हाकेवर धावत येतील. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी मरावे परी कार्य रूपे उरावे? याविषयी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Humanlife<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा